, काही ठराविक अधिकाऱ्यांच्या हितासाठी २०१८ साली एक शासन निर्णय निर्गमित करून वय ६० वर्ष केले. शासन यावरच थांबले नाही तर पुन्हा आणखी यात २ वर्षाने वाढ करत ६२ केले. ...
नागरिकांचे रक्षण, गुन्ह्यांचा तपास व कायदा-सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर पोलिसांना कर्तव्य निभवावे लागते. मात्र, पोलीसदेखील समाजाचाच घटक असल्याने मोह, माया व प्रलोभनापासून ते दूर नाहीत. ...