महापालिका प्रचंड आर्थिक संकटातून जात असताना शुक्रवारी वीज वितरण कंपनीने जोरदार शॉक दिला. थकबाकीचे ४ कोटी रुपये चार दिवसांमध्ये भरा अन्यथा पाणीपुरवठ्याची वीज तोडण्यात येईल, असा इशारा सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी दिला. ...
खंडपीठात सुनावणीदरम्यान राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या वतीने शहरात घनकचरा निर्मूलनासंदर्भात तात्कालिक आणि दीर्घकालीन, असे दोन्ही प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सादर करण्यात आले. ...
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद आता कचऱ्याची राजधानी झाले आहे. नारेगावकरांनी कचरा टाकण्यास विरोध केला. त्यानंतर जागांची शोधाशोध झाली. त्यात अद्याप यश आलेले नाही. मात्र, गल्ली ते मुंबई अशा गोंधळात एका अधिकाऱ्याची बदली, तर एकाला सक्तीने आर ...
नगररचना विभागाचे सहायक संचालक जयंत खरवडकर यांनी सभागृहाबाबतच्या ‘फेसबुक’वर टाकलेल्या आक्षेपार्ह ‘पोस्ट’च्या अनुषंगाने आज औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र सादर करून बिनशर्त माफी मागितली. ...
औरंगपुरा येथील नाल्यावर २०१२ मध्ये पाच मजली टोलेजंग इमारत बांधण्याची परवानगी महापालिकेने दिली. मूळ बांधकाम परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने ट्रस्टला दंड लावण्याचा निर्णय घेतला. ...