अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
bjp is not communal party of people who loves country metro man e sreedharan said in interview : भाजपसाठी सर्व धर्म समान, सांप्रदायिक भेदभावाचा आरोप करणं अयोग्य, श्रीधरन यांचं वक्तव्य ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत सुशासन दिन शुक्रवारी (दि.२५) साजरा करण्यात आला. यानिमित्त शासकीय योजना तळागाळात पोहोचवणाऱ्यांचे सत्कार, यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. ...
Politics News: केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अख्यारीतीत असलेल्या या क्रीडा संकुलाचे श्री अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र असे नामकरण तसेच येथे त्यांचा 15 फूटी पुतळ्याच्या भूमीपूजन सोहळ्याला राज्य सरकारने परवानगी नाकारल्याने ...