12:17 PM सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील कल्लपावाडीजवळ एसटी बस पलटी; पाच प्रवासी जखमी
12:12 PM अभिनेता विजय बाबूचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. त्याच्या पासपोर्टवर जारी केलेले सर्व व्हिसा आता अवैध आहेत. तो परदेशात गेल्याचे समजते आहे. - कोची पोलीस
12:09 PM नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,259 नवे रुग्ण
11:58 AM केतकी चितळेला ठाणे विशेष अॅट्रोसिटी कोर्टाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस केतकीला घेऊन रबाळेकडे रवाना.
11:57 AM वाशी खाडी पुलावर रेती नेणाऱ्या डंपरचा अपघात. अपघातामुळे सायन पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा.
11:49 AM राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात बाळा नांदगावकर राज ठाकरे यांच्या भेटीला
11:49 AM जामीन मंजूर झाल्यानंतर संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीला.
11:38 AM चंद्रपूर: डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात! ९ जणांचा होरपळून मृत्यू
11:21 AM सिद्धूंनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितला आठवड्याचा वेळ; सरेंडर न होण्यासाठी दिले प्रकृतीचे कारण
10:27 AM गेल्या 24 तासांत देशात 2,259 नवे कोरोनाबाधित. 15,044 उपचाराधीन.
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
पुणे : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (atal bihari medical college pune) गुरुवारी महाराष्ट्र आरोग्य ... ...
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतीय राजकारणाचे युगपुरुष का म्हटलं जातं हे पटवून देणारे त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक प्रसंग आहेत. विरोधी पक्षातील नेतेही वाजपेयींचा सन्मान करायचे. याचाच एक किस्सा देशाचे पहिले पंतप्रधान पंडि ...
Atal Bihari Vajpayee : हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधीही तडजोड न करता देशातील एकात्मता टिकली पाहिजे यासाठीच त्यांनी राजकारण केलं. धर्मांधता, जातंधता या दोन शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे त्यांनी देशाला व जगाला दाखवून दिलं. ...
व्हिडिओमध्ये अटलबिहारी वाजपेयी इंदिरा गांधी सरकारला म्हणतात-"सरकारने शेतकऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन कायद्याचा गैरवापर करुन दडपण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास मागेपुढे पाहणार नाही." ...
दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नव्या संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. ...