अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
पोखरणची अणुचाचणी, भारत-पाकिस्तानातील कारगील युद्ध अशा काळात तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे नेतृत्व साऱ्या जगाने पाहिले होते. वाजपेयी कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. ...
वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन. यावेळी विनोद तावडे म्हणाले, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रत्येक कामाला संघर्ष करावा लागत असून जनतेला न्याय देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. मुंबईची जनता तुमच्या कार्याने तुम्हाला त्यांच्या हृदयात नेहमीच स्थान देईल. ...
Emergency : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या बहुचर्चित या चित्रपटामधील श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) लूक रिलीज करण्यात आला आहे. ...
पुणे : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (atal bihari medical college pune) गुरुवारी महाराष्ट्र आरोग्य ... ...