Kapus Kharedi : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने हमी दराने कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारात सध्या कापसाला कमी भाव मिळत असतानाच या निर्णयामुळे आता जिल् ...
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामात मिश्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना प्रतिएकर ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असताना, उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर रोगराई आल्याने अनेकांना फक्त २ ते ३ क्विंटलपर्यंतच उतारा मिळत आहे. ...
या निवडणुकीत एमआयएम पक्षाचा एक नगरसेवक तटस्थ राहिल्याने मतदानाचे चित्र अधिकच रंगतदार झाले होते. स्पष्ट बहुमत मिळवत विजय अग्रवाल यांनी स्थायी समिती सभापतीपदावर विजय मिळविला. ...
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फळे, भाजीपाला, फुलपिके तथा औषधी सुगंधी वनस्पती पिकांच्या दोन दिवसीय शिवारफेरीत शनिवार आणि रविवारी शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. ...
Akola Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावासह तिन अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा-वरवट मार्गावर तेल्हा शहराजवळील गुणवंत महाराज कॅनॉल परिसरात रविवार, १ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या ...
Agri AI Center in Maharashtra महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. ...