शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त निफाड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १२) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ हे निव्वळ कामगार वर्ग तयार करण्याचे षड्यंत्र आहे. समाजात दोन वर्ग तयार करून श्रमिकवर्ग निर्माण करण्याचा आणि समाजातील दरी वाढविण्याचाच हा डाव आहे. त्यामुळे त्याचा सर्व स्तरातून विरोध व्हावा, असे मत प्रा. देवीदास घोडेस् ...
हैदराबादमधील व्हेटरनरी डॉक्टर दिशा हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. ...
परतूर : पिकांचे मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शेतक-यांनी ... ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि.प. शाळांमधील अंतराचा निकष डावलून सुरू केलेले पाचवी व आठवीचे वर्ग तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी खाजगी शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले. ...