शेतीमाल घेऊन निघालेले आयशर टेंम्पोचालक बाबासाहेब तातेराव बोडके आणि अर्जुन युवराज गव्हाणे हे कन्नड येथून १२० मक्याच्या कणसांच्या गोण्या घेऊन संगमनेर मार्गे चाकणला जात होते ...
अजयपूरजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. यावेळी एका वाहनात लाकूड व दुसऱ्या वाहनात डिझेल असल्याने जोरदार भडका उडाला. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांतील २ चालक व ७ मजूर अशा ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...
Accident News: राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये नवी कार घेऊन कुटुंबीयांना न सांगता फिरायला गेलेलेल्या तीन सख्खा भावांसह पाच तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला. ...