ट्रक चालकाने निष्काळजीपणे रस्त्याला लागूनच ट्रक उभा केल्यामुळे आमच्या मुलांचा बळी गेला. त्यामुळे संबंधित चालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाईकांचा रास्तारोको ...
Jaisalmer Bus Fire Accident: दिवाळीच्या सुट्टीसाठी जितेश चौहान घरी निघाले होते. त्यांनी पत्नीला कॉल केला. पण, तो कॉल शेवटचा ठरला. ज्या बसमधून ते निघाले, तीच मृत्युचे कारण ठरली. ...