दिल्लीत सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांय्या नेतृत्वाखालील आपने मोठे आव्हान उभे केल्याने या निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात जोर लावावा लागत आहे. ...
दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष पूर्ण जोर लावत आहेत. सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात येथील लढत होत आहे. त्यातच शुक्रवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र या जाहीरनाम्यावरच काँग्रेस नेत्यांचं नाव आले आहे. ...
मतदानाचा दिवस जवळ येताच राजकीय टीका वाढल्या आहेत. भाजपकडून केजरीवाल यांना अतिरेकी संबोधण्यात आले आहे. तर केजरीवाल यांनी देखील भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...