शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसंकट आणखी भीषण

By admin | Updated: March 9, 2016 01:58 IST

पाण्याची स्थिती बिकट बनल्याने आहे तेच पाणी पुरवून वापरण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात मंगळवारी रात्री १२ पासून आणखी २५ टक्के कपात लागू केली

मुरलीधर भवार,  कल्याण
पाण्याची स्थिती बिकट बनल्याने आहे तेच पाणी पुरवून वापरण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात मंगळवारी रात्री १२ पासून आणखी २५ टक्के कपात लागू केली. आधीच एमआयडीसीची ३५ टक्के कपात अंमलात होती. त्यात ही भर पÞडल्याने ६० टक्के कपात लागू झाली आहे. परिणामी, उल्हासनगर, अंबरनाथ, मीरा-भाईंदर, ठाण्यातील मुंब्रा-कळव्याचा भाग, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत असलेली २७ गावे यांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे. याचा फटका उद्योगांना पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यालाही बसणार आहे.
लूघ पाटबंधारे खात्याने एमआयडीसीच्या पाणी पुरवठयावर यापूर्वीच ३५ टक्के कपात लागू केली होती. अडीच दिवस पाणीपुरवठा बंद आणि उरलेल्या साडेचार दिवसांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. त्यात आणखी २५ टक्कयांची भर पडल्याने अडीच दिवस पाणीबंद कायम राहील. साडेचार दिवसात ग्राहकांना ४० टक्केच म्हणजे दिवसातील आठ तास पाणी मिळेल, अशी माहिती एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जगताप यांनी दिली.