मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास सध्या ‘असुरक्षित’ होत चालला आहे. प्रवासात महिला प्रवाशांची अनेक प्रकारे ‘छळवणूक’ होते ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्राचा एकच विकास आराखडा तयार करता यावा आणि वाहतुकीपासून, पुनर्बांधणीपर्यंतचे निर्णय एकाच पद्धतीने घेता यावेत, ...
येथील ‘कोकण युवा प्रतिष्ठान’तर्फे रविवारी महाड येथील सावित्री नदी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना जाहीर झालेली मदत त्यांच्या ...