येत्या ९ मार्च रोजी मुंबईत मनसेचा १३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे हे पक्षाची लोकसभा निवडणुकीविषयी असलेली भूमिका मांडणार आहेत. ...
लोकसभेसाठी शिवसेना-भाजपाची युती झाली असली तरी गेली साडेचार वर्षे सातत्याने परस्परांवर दुगाण्या झाडण्यामुळे शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांची मने लागलीच जुळली नसल्याची प्रचिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आली आहे. ...
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकाच्यादरम्यान चिखलोली स्टेशन होणार, या आशेवर शहरातील अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या इमारतीमधील अनेक फ्लॅटची विक्री केली. ...
ठाणे महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादानंतर पालकमंत्र्यानी तंबी दिल्यानंतर विकास कामांच्या प्रस्तावांना लावलेला ब्रेक प्रशासनाने मागे घेतला आहे. ...