शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

Maharashtra Bandh: बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 3:35 PM

केवळ राजकीय दबाव असल्याने कर्मचारी देखील सेवेत दाखल झाले नाही. काही कर्मचारी सकाळच्या सत्रत डेपोत आले होते.

ठाणे  : लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सोमवारी ठाणो परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर उतरली नाही. राजकीय दबावामुळे बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या नसल्याचे परिवहनच्या सुत्रंकडून सांगण्यात आले. परंतु कोरोनामुळे आधीच टिएमटीला उतरती कळा लागली आहे. त्यात एक दिवसाच्या बंदमुळे परिवहनला सुमारे १८ लाखांचा तोटा सहन करावा लागला असल्याची बाब समोर आली आहे.

लखीमपुरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यानुसार एसटीची सेवा सुरळीतपणो सुरु असल्याचे दिसून आले. परंतु दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सॅटीसवर सकाळच्या सत्रत प्रवाशांचे तसेच कामाला जाणा:या चाकरमान्यांचे हाल झाल्याचे दिसून आले. आधीच परिवहन कोरोनामुळे तोटय़ात गेलेली आहे. १०० हून अधिक बसेस आजही किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात धुळ खात पडून आहेत, त्यातही उत्पन्नावर देखील परिणाम झालेला आहे. असे असतांना सोमवारच्या बंदमुळे देखील परिवहनला तब्बल १८ लाखांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे.

केवळ राजकीय दबाव असल्याने कर्मचारी देखील सेवेत दाखल झाले नाही. काही कर्मचारी सकाळच्या सत्रत डेपोत आले होते. परंतु त्यांनी देखील काम करण्यास नकार दिल्याचे दिसून आले. त्यामुळे रोज रस्त्यावर उतरणाऱ्या २५० पैकी एकही बस रस्त्यावर उतरु शकली नाही.

कर्मचाऱ्यांचा पगार कापणारबंदमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन परिवहन मार्फत कर्मचा:यांना करण्यात आले होते. परंतु तरी देखील या बंदमध्ये कर्मचारी सहभागी झाल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन किंवा एक दिवसाची रजा दाखविली जाणार असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार