शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांची सुनावणी लांबणीवर

By admin | Updated: March 8, 2016 01:56 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांच्या जनहित याचिकेवर सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी खंडपीठ बदलल्यामुळे होऊ शकली नाही. तसेच राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही.

चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांच्या जनहित याचिकेवर सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी खंडपीठ बदलल्यामुळे होऊ शकली नाही. तसेच राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना निकालासाठी पुढील सुनावणीपर्यंत वाट पाहवी लागणार आहे.
२७ गावे महापालिकेत कायम ठेवायची की वगळायची, याबाबत राज्य सरकारने ७ मार्चपर्यंत निर्णय घ्यावा, असे निर्देश २३ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. याबाबतची सुनावणी सोमवारी न्यायमूर्ती ओक यांच्या खंडपीठापुढे होणार होती.
मात्र, खंडपीठ बदलल्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. दुसरीकडे राज्य सरकारनेही प्रतिज्ञापत्र सादर सादर केलेले नाही. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे गावागावांत विविध चर्चांना उधाण आले आहे.