शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

२५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ५३ केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:36 AM

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार जिल्ह्यात सुरू असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

ठाणे : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार जिल्ह्यात सुरू असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. २५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ५३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकी १०४ बॅलेट व कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत.मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. या ग्रामपंचायतींसाठी ४१ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी १२ केंद्रांची निवड केली आहे. या केंद्रांवर भिवंडी तालुक्यातील पाच पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. अंबरनाथ व ठाणे प्रत्येकी एक ग्रामपंचायत आणि शहापूरच्या चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी पाच मतदान केंद्रांची निवड निश्चित झाली आहे.सोयीसुविधांचा आढावा जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तहसीलदारांची यंत्रणा घेत आहेत. मुरबाडच्या ग्रामपंचायतींसाठी ८० बॅलेट युनिट मतदानासाठी वापरण्यात येणार आहेत. ठाण्यासाठी केवळ एक, तर अंबरनाथमधील ग्रामपंचायतींसाठी दोन बॅलेट युनिट वापरण्यात येतील. भिवंडी व शहापूरच्या ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी१० बॅलेट युनिट मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे.