शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाºया प्रेमी युगूलासह चौघांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:38 PM

कर्नाटकात झाला अपघात; मृतांवर झाले अंत्यसंस्कार

बार्शी : बार्शीतून भाड्याने कार घेऊन निघालेल्या प्रेमी युगूलासह चौघांवर काळाने झडप घातल्याने जीव गमावावा लागला. हे युगूल घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करण्यासाठी बेंगलोर येथे निघाले होते. यात कळंबची मुलगी, येरमाळ्याचा मुलगा, बार्शीतील कारचालक प्रदीप बनसोडे, त्याचा मित्र संदीप कांबळे या कारमधील चौघांना वाळूच्या ट्रकने उडवल्याने ते ठार झाले. अल्पवयीन मुलगी उपचार चालू असताना सोमवारी मयत झाल्याची घटना घडली.

यातील अपघातग्रस्त कार बार्शीतली असून मृतामध्ये एक बार्शीतील तर एक येरमाळ्याचा तर दोघे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील रहिवाशी आहेत. 

बार्शीतील कारचालकावर मंगळवारी अत्यसंस्कार करण्यात आले.  यातील मयत  प्रकाश बनसोडे हा  संभाजी नगर, बार्शी येथील रहिवाशी असून आपल्या कारमधून भाड्याने  प्रवाशी वाहतूक करत असे. मयत झालेला त्याचा मित्र संदीप कांबळे याने त्यास कळंब तालुक्यातून बंगलोरला जाण्याचे भाडे आणले होते. 

त्यात एक युवक व सोबत  अल्पवयीन मुलीला बेंगलोर येथे प्रेमविवाहासाठी जाण्यासाठी भाडे त्यांनी स्वीकारले होते.  प्रवास लांबचा  असल्याने तो मयत संदीप हाही बदली चालक म्हणून बनसोडे यांच्यासोबत  गेला होता. काळाने या चौघांवर झडप घातल्याने त्यांना मरणाच्या दाढेत जावे लागले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टBengaluruबेंगळूर