शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं पत्र झालंय व्हायरल, तुम्ही पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:30 PM

'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद!' हा नारा आजही ऐकला तर मनाला एक ऊर्जा देतो. असं वाटतं हा नारा सुभाष चंद्र बोस यांनी निरंतर काळासाठी दिला आहे.

'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद!' हा नारा आजही ऐकला तर मनाला एक ऊर्जा देतो. असं वाटतं हा नारा सुभाष चंद्र बोस यांनी निरंतर काळासाठी दिला आहे. आज त्यांची १२५ जयंती साजरी केली जात आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस भारतातील महान स्वातंत्र्य सेनानी होते. तरूण लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. त्यांच्या जयंतीनिमित्ताने ट्विटरवर त्यांचं एक पत्र व्हायरल होत आहे.

हे आहे ते पत्र जे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं हस्तलिखित आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. परवीन कासवान जे एक आयएफएस अधिकारी आहेत त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे. कॅप्शनला त्यांनी लिहिले की, '२२ एप्रिल १९२१ मध्ये नेताजींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते २४ वर्षांचे होते. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. त्यांना नमन'.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ ला ओरिसामधील बंगाल डिविजनच्या कटकमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जानकीनाथ बोस आणि आईचं नाव प्रभावती होतं. वडील कटक शहरातील प्रसिद्ध वकिल होते. प्रभावती आणि जानकीनाथ यांना एकूण १४ अपत्ये होती. ज्यात ६ मुली आणि ८ मुलांचा समावेश होता. सुभाष चंद्र बोस हे त्यांचं ९वं अपत्य होते आणि पाचवा मुलगा होते. 

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसhistoryइतिहासSocial Viralसोशल व्हायरल