शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस; आंबा, काजू बागायतदार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 6:17 PM

कणकवली : सर्वत्र कडाक्याच्या थंडी पडली असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह - अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, ...

कणकवली : सर्वत्र कडाक्याच्या थंडी पडली असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह - अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ, फणस, आदी झाडांच्या मोहोरावर मोठया प्रमाणात परिणाम जाणवू लागला आहे.ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने मोहोर जळून जात आहे. वारंवार पडणारा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण तसेच धुके यामुळे आंबा व काजू बागायत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी आंबा, काजू, बागायतींवर आपला उदरनिर्वाह करतो. मात्र बदलल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या  हातातोंडाशी घास हिरावून घेतला जात आहे. यामुळे बागायतदार शेतकरी मेटाकुटीला आला आहे.गेली दोन वर्षे कोरोना संसर्ग असल्यामुळे आंबा काजू शेतकरी संकटात असताना अवकाळी पावसामुळे यावर्षीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. कृषी विभागाने कोकणातील शेतकऱ्यांना, अवकाळी पावसामुळे झालेल्या बागायतदारांना, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी  केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरी