शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

लाखो रुपये खर्चून बंधा-यात पाणीच नाही  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 3:23 PM

सावंतवाडी - आरोस-हरिजनवाडी  येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणी साचत नसल्याने तेथील साडेतीनशे कुटुंबीयांच्या बागायती ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी  बागायतदारांमधून होत आहे. आरोस-हरिजनवाडी येथे शेतक-यांच्या बागायतींना पाणी  उपलब्ध व्हावे ...

सावंतवाडी - आरोस-हरिजनवाडी  येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणी साचत नसल्याने तेथील साडेतीनशे कुटुंबीयांच्या बागायती ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी  बागायतदारांमधून होत आहे. आरोस-हरिजनवाडी येथे शेतक-यांच्या बागायतींना पाणी  उपलब्ध व्हावे यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सुरुवातीला या बंधाºयात पाणी साचत होते.  मात्र, अलीकडे या बंधा-याला गळती लागल्याने प्लास्टिक पिशवीत दगड-माती भरून पाणी अडविण्याचा प्रयत्न करूनही पाणी बंंधा-यात साचत नाही.या बंधा-यावर आरोस गावातील सुमारे साडेतीनशे कुटुंबांच्या बागायतींचे भवितव्य अवलंबून आहे. या बागायतींवर शेकडो बागायतदार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे या बागायती पाण्याविना नष्ट झाल्यास बागायतदारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे.  त्यामुळे संबंधित विभागाने या बंधा-याबाबत ठोस पावले उचलून बंधाºयाची डागडुजी करावी, अशी मागणी मळेवाड शिवसेना विभागप्रमुख तथा आरोस तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ नाईक यांनी केली.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग