चार दिवसांपूर्वी करंजे येथे सासऱ्याचा खून करुन पसार झालेल्या मनोज उर्फ मल्लिकार्जुन शंकर दोडमणी (वय ३२, रा.करंजे) याला अखेर शाहूपुरी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक राज्यातून अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
सातारा जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती अधिक वाढली असून सध्या १८० गावे आणि ७६० वाड्यांसाठी २१७ टँकर सुरू आहेत. जवळपास ३ लाख नागरिक आणि १ लाख ४१ हजार पशुधनाला या टँकरचाच आधार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माणमधील ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना ट ...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट ...
दुष्काळ हा माणदेशाच्या पाचवीला पूजलेला आहे. माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत. ...
सातारा : खासगी शाळांबरोबर शैक्षणिक स्पर्धेत उतरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनी या उपक्रमासाठी जिल्हा परिषद ... ...
कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्याच बँकेतील कर्मचऱ्यांयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी शाखाधिकारी महेश पाटील याच्यावर आत्महत्ये ...
सातारा शहरालाही आता पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सातारा पालिकेने संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वडिलांनी विकलेले घर परत न दिल्याने चिडून जाऊन युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना दौलतनगर येथे घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने नदीत कोसळणारी बस चक्क झाडावर धडकवून २५ प्रवाशांचे प्राण वाचविल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव येथील रेल्वे पुलानजीक घडली. वेगात असलेली बस झाडावर धडकल्याने सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच ...