भानामती, भूत, हडळ, मुलगाच होईल, मुलगी होणार नाही, अशा भूलथापा मारून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या विश्वास भालचंद्र दाते (रा. जोशीवाडा यादोगोपाळ पेठ, सातारा) या ज्योतिषाला मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी एक महिना सश्रम कारावास व तीन हजार रुपये ...
दुष्काळी माण आणि खटाव या दोन तालुक्यांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने १ हजार ३३० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे या योजनेचे भाग्यच उजळले असल्याने या निधीतून उर्वरित सर्व काम पूर्ण होण ...
सागर गुजर सातारा : जिल्ह्यातील सातारा, पाटण, फलटण व कऱ्हाड या चार तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने ... ...
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. ...
कऱ्हाड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (वय ३०) या तरुणावर समोरुन ११ गोळया झाडून निर्घुण खून करण्यात आला. या घटनेमुळे कऱ्हाड शहरात तणावाचे वातावरण असून हा खून टोळी वर्चस्वातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. ...
आधीच अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहे. त्यातच आता उदयनराजे यांच्या रुपाने स्टारप्रचारकही गेल्यास, राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ...