शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे : वैराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

वाई : ‘देशाच्या जडणघडणीत ज्या राष्ट्रीय महापुरुषांनी फार मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत शाहिरीने समाज जागृती करणाऱ्या ...

वाई : ‘देशाच्या जडणघडणीत ज्या राष्ट्रीय महापुरुषांनी फार मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत शाहिरीने समाज जागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे,’ अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली.

वाई येथे राष्ट्रीय महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराज शिंदे, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, दिगंबर आगवणे, महाबळेश्वर उपनगराध्यक्ष अफजल सुतार, शीतल मिसाळ, कृष्णा कांबळे, प्रदीप होळकर, डॉ. शुभम शिंदे, नगरसेवक सतीश वैराट यांचा गौरव करण्यात आला. तसेच वाई तालुक्यातील चाळीस आशा स्वयंसेविकांचाही सन्मान करण्यात आला आहे.

कार्यक्रमास उपाध्यक्ष शिवाजी अवडघडे, मोहमद शेख, सुनंदा पवार, प्रवीण संकपाळ, मनीषा संकपाळ, संजय सकटे, प्रमोद अनपट, अरुण जायकर, सोमनाथ आवळे, सनीभाई ननावरे, ऋषिकेश वायदंडे, शरद केंगार, उद्धाव कर्णे, हिंदुराव सोनवणे, संतोष फडतरे, आबा चव्हाण, विश्वदीप कांबळे उपस्थित होते. शिवाजीराव भिसे यांनी प्रास्तविक केले. दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण संकपाळ यांनी आभार मानले.