शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

गोटखिंडीला तलाठी कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST

गोटखिंडी : गोटखिंडी, ता. वाळवा चावडीला तलाठीच नाही. शेतकऱ्यांना हेलपाटे मारून तोंडाला फेस यायची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर ...

गोटखिंडी : गोटखिंडी, ता. वाळवा चावडीला तलाठीच नाही. शेतकऱ्यांना हेलपाटे मारून तोंडाला फेस यायची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर शेतकऱ्यांना विविध कामासाठी दाखल्यांची गरज असते. सातबारावरील चुकांची दुरुस्तीसाठी तलाठी कार्यालयात गेले असता तलाठीच नसतात. यामुळे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत. नूतन प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी लक्ष घालून ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय दूर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गत दोन वर्षांत बोगस सातबारा उताऱ्याव्दारे सोसायटी माध्यमातून लाखो रुपये उचलून गैरव्यवहार केला होता. जमीन नसताना काहींनी कर्जमाफीचा लाभ घेतल्याचे उघड झालेने शेतकऱ्याला कर्ज घेण्यासाठी सात-बारा उतारे, दाखले असल्याशिवाय बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रथम तलाठी कार्यालयात धाव घेऊन तेथील सात-बारा उतारे, दाखले तलाठीच उपलब्ध नसल्यामुळे मिळत नाहीत. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे कैफियत मांडली आहे. तरीही तलाठ्यांची नेमणूक अद्याप झालेली नाही.