गेल्या पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे झालेले निधन, अनेकांनी सोडलेली पक्षाची साथ यामुळे दोन्ही पक्ष घायाळ झाले आहेत. पटावरचे सर्व मोहरे बदलल्याने आघाडीला आता जुन्या-नव्या चेहऱ्यांना घेऊन जिल्ह्यात क्रमांक एकवर विराजमान झालेल्या ...
मिरज मतदारसंघात पाच वर्षापूर्वी भाजपचे सुरेश खाडे यांनी तब्बल ६४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांना सुमारे १८ हजाराचे मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी व स्वाभिमानी उमेदवारात झ ...
गेल्या आठवड्यापासून कांदा दरात चांगलीच वाढ होत आहे. ४५ रुपये किलोवर असलेला दर आता ६० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. येथील फळ मार्केटमध्ये कर्नाटकसह नाशिक भागातून कांद्याची आवक होते. या आठवड्यातील आवक लक्षात घेता, शुक्रवारी अवघी ८० टन आवक झाली होती, तर श ...
काही वर्षापूर्वी सामान्य परिस्थिती असलेल्या मुनाफ याने गेल्या पाच वर्षात कंपनीतून मिळालेल्या रकमेतून मिरजेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक व मोठ्याप्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने चौकशीसाठी पोलीस पथक मिरजेत येणार आहे. ...
सांगली जिल्ह्याच्या अर्थचक्राचा मोठा भार वाहणारे सांगली जिल्ह्यातील उद्योजक आता अडचणींच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. सुविधांचा अभाव, करांचे काटेरी कुंपण आणि त्यातच आलेल्या मंदीच्या दाट छायेत त्यांची घुसमट होऊ लागली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अडच ...
लैंगिक अत्याचारप्रकरणी कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेची राज्य शासनाने मान्यता रद्द केली. परंतु काही कालावधीनंतर शासनाने पुन्हा प्रस्ताव मागणीच्या निविदा काढल्या. ही आश्रमशाळा आपल्यालाच मिळावी, यासाठी बड्या नेत्यांसह शंभरावर मागणी अर्ज दाखलही झाले. परंतु ...
सांगली विधानसभा मतदारसंघातून मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्याकडे केली, तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही निवेद ...
हिवतड (ता. आटपाडी) येथे लांडग्यांनी मेंढ्यांच्या काळपावर हल्ला करून ४५ मेंढ्यांचा फडशा पाडला, तर १६ मेंढ्या जखमी केल्या. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यात सतीश शेळके (रा. कनेरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचे सुमारे सात लाख ...
सांगली : सांगली जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची वरिष्ठ पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्णा वत्स यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ... ...