शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खेड : खाडीपट्ट्यातील मासेमरतूक रोजचीच!

By admin | Updated: September 20, 2014 00:21 IST

जगबुडीतील थैमान : प्रदूषित पाणी घेतेय माशांचा जीव...

खेड : खाडीपट्ट्यातील जगबुडी नदी आणि खाडीत दररोज मासे मरण्याच्या घटना घडत आहेत़ माशांचा अक्षरश: खच पडला आहे. लोटे आद्यौगिक वसाहतीमधून सोडण्यात येत असलेल्या रासायानिक पाण्यामुळेच हे मासे मरत होत असल्याचे अनेकवेळा केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. तसा अहवाल येथील तहसीलदारांना तसेच कोल्हापुर येथील प्रदूषण नियंत्रण विभागाला सादर करण्यात आला आहे़ सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही हे रासायनिक पाणी सोडण्यात येत असल्याने न्यायालयाचा अवमान होत होत आहे़ यामुळे संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे़बहिरवली, तुंबाड आणि कर्जी परिसरातील गावातील नदी आणि खाडी परिसरात असे प्रकार नित्याचे झाले आहेत़ येथील खाडीलगत जगबुडी नदीची वारंवार पाहणी व पंचनामा करण्यात आला़ यावेळी नदीतील पाण्याचा रंग हलका काळसर आढळला़ तसेच नदीपात्रात काळचरू, बोथरेट, कोळंबी आदी प्रकारचे मासे मृतावस्थेत आढळले होते़ हे मासे पाण्यावर तरंगताना आढळल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.याबाबत तहसीलदार यांना तसा अहवालदेखील सादर करण्यात आले आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोटचोपे पद्धतीच्या भूमिकेमुळे या मासेमारीला आळा घातला जात नसल्याचे दिसून येत आहे. न्यायालयात याबाबत चौकशी सुरू असतानाही सीईटीपीतून पाणी सोडण्यात येते तसेच यामुळे मासे मरण्याच्या घटना होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.हा न्यायालयाचा अवमान आहे. याबाबत पुनर्दुरूस्ती याचिका लवकरच दाखल होणार असल्याची माहिती खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांनी दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकाराकडे लक्ष देत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)प्रकार थांबणार कधी?लोटे औद्योगिक वसाहतीतील शेतकरी, नागरिकांनी व्यक्त केली चिंता प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय कायमासे मरण्याचे प्रकार वारंवारसंबंधित कारखान्यावर कारवाईची मागणीबहिरवली, तुंबाड,कर्जी गावाना मोठा फटकापंचनाम्याचा काय उपयोग