२७ जूनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी गेल्या चार दिवसांत तब्बल ६०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...
मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. ...
शांतिवन-भानघर रस्त्यामार्गे वाहने जाऊ लागल्याने या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ लागली आहे. ...
शनिवारी पुन्हा धुंवाधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
देहरंग धरण पूर्णपणे भरल्याने शहरवासीयांची पाण्याची समस्या लवकरच दूर होणार आहे. ...
यंदाच्या लागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाला जिल्ह्यात १६ लाख रोपलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. ...
नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून, पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे. ...
शुक्रवारी सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे उरणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
सध्याच्या घडीला रायगड बाहेरच्या कंपन्यांचे आगार बनत चालले आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ...
सलग दुस-या दिवशीही पावसाने रायगडला चांगलेच झोडपून काढले. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने धुंवाधार बरसून सर्वांनाच सुखद धक्का दिला. ...