शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

सुधागड तालुक्यात मतदान शांततेत; ६० टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 11:48 PM

Maharashtra Election 2019: सुधागड तालुक्यातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा पवित्र हक्क २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बजावला.

पाली : सुधागड तालुक्यातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा पवित्र हक्क २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बजावला. तालुक्यात एकूण मतदान करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व बूथवरील मतदान शांततेत पार पडले. या वेळी सर्व कें द्रांवर चोख पोलीस बंदोबस्त होता.

२०१४ च्या निवडणुकीत आणि आताच्या २०१९ च्या निवडणुकीत बराचसा बदल झालेला असून मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मतदान करणे हा लोकशाहीचा अधिकार व हक्क आहे आणि तो हक्क मतदान करून बजावलाच पाहिजे या हेतूने मुंबई, पुणे, ठाणे, मालाड, नालासोपारा, घाटकोपर, अंधेरी, डोंबिवली येथील चाकरमानी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते. तसेच तालुक्यातील पाली, राबगाव, जांभूळपाडा, परळी, नाडसुर, नांदगाव, आपटवणे, पाच्छापूर, मानखोरे या पंचक्रोशीतील बूथवर शांततेत मतदान पार पडले. तसेच दिव्यांग मतदारांनीही उत्साही वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावला.

या वेळी सुधागडातील तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्था के ली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहवी यासाठी मतदान केंद्रावर व परिसरात पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आले होते. तसेच तालुक्यातील मतदान केंद्रावर पुरुष व महिला मतदार अशा दोन सुव्यवस्थित मोठ्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान