शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:16 IST

भारतीय जनता पक्षाचा महापालिकेतील कारभारच पुणेकरांना पाण्यापासून वंचित करायला कारणीभूत आहे

पुणे: पुण्याच्या पाण्याची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना कसलीच माहिती नाही, त्यामुळेच विनाकारण त्यांनी पुणेकरांवर शिंतोडे उडवले. ते ज्या पक्षात आहेत, त्या भारतीय जनता पक्षाचा महापालिकेतील कारभारच पुणेकरांना पाण्यापासून वंचित करायला कारणीभूत आहे, अशी टीका शिवसेनेने केली. विखे यांनी अलीकडेच पुण्यातील एका कार्यशाळेनंतर पत्रकारांबरोबर बोलताना पुण्याच्या पाण्यावरून पुणेकरांवर टीका केली होती.

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी यावरून विखे यांच्यावर टीका केली. शहरात टाऊनशीपचे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. ठराविक लोकांचीच घरे यातून भरली जात आहेत. बांधकाम व्यावसायिक सर्वसामान्य पुणेकरांचे पाणी पळवतात. कृष्णा लवादानुसार नवे धरण बांधता येत नाही, याची मंत्री विखे यांनाच माहिती नाही. पाण्याविषयी सरकारकडेच कसले धोरण नाही. इथे पुण्यात सरकारने फार मोठ्या प्रमाणावर टीडीआर एफएसआयची खैरात केली आहे. त्यामुळेच शहरातील नागरी सुविधांवर ताण येत आहे, असे मोरे म्हणाले.

पुणेकरांनी भाजपला राजकीय यश दिले, त्याचा वापर पुण्याचा विकास करण्याऐवजी भाजपच्या पुण्यातील पुढाऱ्यांनी स्वत:चा विकास करून घेतला. त्याचा सगळा वेळ आपल्या गोठ्यात इतरांचे लोकप्रतिनिधी आणून कसे ठेवता येतील यातच चालला आहे. या सर्व अंदाधुंदीला राज्यातील व महापालिकेतील भाजपची सत्ताच कारणीभूत असल्याची टीका मोरे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाWaterपाणीDamधरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMahayutiमहायुती