शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षीत पोलीस पाटलांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST

पाईट: महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलांना अनन्य साधारण महत्व असून काळाच्या ओघात अनेक बदल झाले असले, तरी गावगाडा व्यवस्थित चालण्यासाठी पोलीस ...

पाईट: महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलांना अनन्य साधारण महत्व असून काळाच्या ओघात अनेक बदल झाले असले, तरी गावगाडा व्यवस्थित चालण्यासाठी पोलीस पाटील हा घटक आजही महत्वाचा आहे. दुर्लक्षित असलेल्या या घटकाला न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल, असे मत आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यस्तरीय पोलीस पाटलांच्या मेळाव्यात व्यक्त केले .

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने राज्य पदाधिकारी मेळाव्याचे व जिल्हा पोलीस पाटील पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याचे साई कृपा लॉन्स येथे आयोजन केले होते. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील बोलत होते. या वेळी संस्थेचे संस्थापक भिकाजी पाटील, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कार्यध्यक्ष भृंगराज परशुरामकर, माजी सभापती रमेश राळे पाटील , जिल्हा नियोजन सदस्य कैलास सांडभोर ,अरूण चांभारे , संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंके , अनिताताई वाजे , नयन पाटील , तृप्ती ताई मांडेकर , दादा पाटील काळभोर व राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पोलीस पाटिल उपस्थित होते

संघाच्या अध्यक्षपदी साहेबराव राळे यांची निवड झाल्याबदल त्यांचा आमदार दिलीप मोहिते व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी मोहिते म्हणाले, काळाच्या ओघात बदल झाले. आनेक वतनदाऱ्या गेल्या पण पोलीस पाटीलकी कायम आहे.देशाचे नेते शरद पवार यांच्या धोरणामुळे पोलीस पाटील पदासाठी ५१ टक्के माहिलांची भरती झाली आहे. संघटनेत महिलांवर्गाकडे दुर्लक्ष करू नका. या वेळी राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी पोलीस पाटील हा घटक दुर्लक्षित असून त्यांच्या अनेक मागण्या सरकारदरबारी कार्यक्षमपणे मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी गाव कामगार पोलीस पाटील संघाची स्थापना झाली आहे.पोलीस पाटलांच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री बंटी पाटील यांनी दिले आहे. तसेच सर्व पोलीस पाटलांचे नूतनीकरण बंद करण्याचा निर्णय झाला आहे. सध्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे आणी १० हजार रुपये मानधन या मागण्या सरकारकडे प्रलंबित असून मागण्या लवकरच मान्य करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ नवले पाटील यांनी केले, तर आभार नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष साहेबराव राळे यांनी केले.