शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

'मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 1:19 PM

या कार्यक्रमादरम्यान दरेकर म्हणाले, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग नाही. मराठवाडा उद्धवस्त झाला आहे, अशावेळी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे

पुणे: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजामध्ये आक्रोश दिसून येत आहे. शेतकऱ्यांना अजून कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका, असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर (bjp pravin darekar) यांनी पुण्यात व्यक्त केलं.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग नाही. मराठवाडा उद्धवस्त झाला आहे, अशावेळी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे. एका बाजूला शेतकरी संकटात असताना सरकारमधील लोकांकडून जंगी स्वागताचे कार्यक्रम म्हणजे मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीची काही झालं की केंद्रावर ढकलायचं ही ठरलेली भूमिका आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

TET Exam: 'टीईटी’ परीक्षेच्या ताखेत पुन्हा बदल

केंद्राने सर्व संकटात राज्याला मदत केली आहे. अजूनही आम्ही मदतीची मागणी करू. राज्य सरकारला आपल्या जबाबदारीपासून पळता येणार नाही. केंद्र त्यांची जबाबदारी निभावेल, केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण बंद करा आणि तात्काळ मदत करा. देवेंद्र फडणवीस यांनी कालच केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. नवाब मलिक किंवा संजय राऊत यांचं बोलणं लोक गांभीर्याने घेत नाहीत, असंही दरेकर यांनी सांगितले. पूर भागाच्या पाहणीकरता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मी दोन दिवसांनी मराठवाड्याचा दौरा करणार आहोत, ही माहितीही दरेकर यांनी दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे