शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्मलग्राम’चा बोजवारा

By admin | Updated: September 2, 2015 03:58 IST

बारामती तालुक्यातील ४८ आणि इंदापूर तालुक्यातील १५ गावांनी निर्मलग्रामचे पुरस्कार मिळविले आहेत. नवीन सरकार आल्यापासून स्वच्छ भारत

बारामती : बारामती तालुक्यातील ४८ आणि इंदापूर तालुक्यातील १५ गावांनी निर्मलग्रामचे पुरस्कार मिळविले आहेत. नवीन सरकार आल्यापासून स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. परंतु, त्याची तीव्रता कमी आहे. काही बोटांवर मोजण्याइतक्या गावांनी निर्मलग्रामचे सातत्य राखले आहे. मात्र, बहुतेक गावांमध्ये पुरस्कार मिळविल्यानंतर या गावाने कधी निर्मलग्राम स्पर्धेत भाग घेऊन पुरस्कार प्राप्त केला आहे, असे चित्रच पाहण्यास मिळत नाही. निर्मलग्राममुळे गावच्या गाव स्वच्छ झाली. त्यातील सातत्य हरवले. गावे बकाल होत गेली. अपवाद पुणे जिल्ह्यातील काटेवाडीगाव. गावातील लोकांची मानसिकता बदलली. गावाचा स्वच्छतेच्या माध्यमातून कायापालट झाला. स्वच्छता अभियान स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास ५० लाखांहून जास्त रकमेची बक्षिसे पटकावली आहे. या गावाने आजपर्यंत सातत्य जपले आहे. त्याचप्रमाणे काऱ्हाटी गावातील चित्रदेखील आशादायक आहे. गावात सार्वजनिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देण्यात येते.