शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कर्जमाफीची घोषणा ही फसवणूक - पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 00:14 IST

शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुसत्या घोषणा देत शासन कामाचा पाढा मोजत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

का-हाटी - शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुसत्या घोषणा देत शासन कामाचा पाढा मोजत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.माळवाडी फोंडवाडा (ता. बारामती) येथील विविध विकास कामांचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते करण्यात आले. पवार यांनी शासन शेतकºयांच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी मिनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, शारदा खराडे, जयवंत पिसाळ, यशोवर्धन पवार, संजय झगडे, राजाराम पिसाळ, काºहाटीचे सरपंच बी. के. जाधव उपस्थित होते. सरपंच सतीश पिसाळ यांनी प्रास्ताविक केले.या वेळी जागा दिल्याबद्दल माणिक बोरावके यांचा तसेच माजी सरपंच ईश्वर दगडे, ज्ञानदेव लोणकर यांचा ग्रामसेविका रूपाली लोणकर यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी सरपंच सतीश पिसाळ, उपसरपंच अलका बोरावके, शिरीष लोणकर, रोहिदास रासकर, रूपाली रासकर, शैला लोणकर, रूपाली लोणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. एम. पिसाळ यांनी केले.- नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच फोंडवडा येथील पिकअप शेड, स्वागत कमान, बारामती तालुका सहकारी दूध संघ मर्यादित बल्क कुलर तसेच जलशुद्धीकरण केंद्र, अंगणवाडी इमारत, व्यायामशाळा, नियोजित कबड्डी स्टेडियमचे उद्घाटन व भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेFarmerशेतकरी