शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आल्याने खाल्ला भाव; प्रति किलो २०० रुपये

By अजित घस्ते | Updated: May 6, 2023 18:41 IST

मागील आठवड्यात २० ते ३० रुपये किलो मिळणारे आले मात्र २०० पर्यत किलो भाव गेला आहे

पुणे: भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. आपल्या रोजच्या आहारातला प्रत्येक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यापैकी रोजच्या आहारात आल्याचा समावेश असेल, तर तुम्ही अनेक आजार दूर ठेवू शकता. म्हणून काही जुने लोक अजून ही रोजच्या आहारात आले सेवन करतात. आले सेवन केल्याने अनेक आरोग्यच्या दृष्टीने फायदेशीर असते. मात्र तेच आले पूर्वी पंधरा दिवसांपूर्वी २० ते ३० रुपये किलो असलेले आले सद्या किरकोळ मध्ये २०० रुपये किलो पर्यत भाव खाल्याने सामान्यांच्या आवाक्यात बाहेर गेले आहे.

मागील आठवड्यात २० ते ३० रुपये किलो मिळणारे आले मात्र २०० पर्यत किलो भाव गेला आहे. सध्या सातारा, औरंगाबाद ,कर्नाटक येथून आवक होते. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. यामुळे आले उत्पादन कमी झाल्याने बाजारात आवक कमी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात १५० रूपये किलो तर किरकोळ मध्ये सद्या २०० रुपये भाव खाल्ला असल्याने सामान्य माणसाच्या आवाक्यात बाहेर गेले आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आलं हे सर्वात उपयुक्त मानले जाते. आल्याची पावडर करून, ज्युसमध्ये मिसळून सेवन करण्यासोबतच चहामध्ये घालून किंवा काढा बनवून त्याचा गरम गरम शेक बनवण्यासाठी वापरतात. तसेच खाद्यपदार्थांसोबतच आलं सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जाते. जेवनात किंवा चहा, काढ्यामध्ये वापरली जाणा-या साम्रगीपैकी आले (आद्रक) एक मानले जाते. त्यामुळे आलेला अनन्य साधारण महत्व आहे.

मार्केटयार्ड बाजारात होलसेल १५० रूपये भाव सुरु 

20 किलोच्या 2 हजार पिशव्याची आवक सध्या मार्केटयार्डात बाजारात येत आहे. गेल्या तीन वर्षातून येवढा भाव मिळाला आहे. आल्याची लागवड कमी झाली आहे. सध्या सातारा आल्याला मागणी जास्त आहे. मध्यप्रदेश, लखनऊ, गुजरात, याठिकाणी निर्यात केली जाते. मार्केटयार्ड बाजारात होलसेल १५० रूपये भाव चालू आहे. - शंकर विभुते आले व्यापारी

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डHealthआरोग्यRainपाऊसMONEYपैसा