शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव जागांवर राज्यभरातील शाळांमध्ये अद्याप ५० टक्केही प्रवेश झालेले नाहीत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये चार ते पाच फेऱ्या पूर्ण होऊनही ...
आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर चक्रवात असल्याने नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल नैर्ऋत्य, आग्येन व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही ...
हितसंबंधितांच्या फायद्यासाठी राजगुरुनगर शहराच्या नगररचना विभागाने बनविलेल्या मूळ आराखड्यातच बदल करून आरक्षणे उठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...
येथे इ. स. १७०० मध्ये बाजीरावने मस्तानीसाठी बांधलेली बारव (तलाव) सध्याच्या परिस्थितीत भग्नावस्थेत आहे. तेव्हा हा ऐतिहासिककालीन ठेवा जपण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ...