अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा
डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
आपल्या युजर्संसाठी या कंपन्या नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबतच, युजर्संचा डेटा सुरक्षित ठेवणे आणि युजर्सं फ्रेंडली पद्धतीने कंपन्यांकडून काम होत असते.