अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा
डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Chanakyaniti: पैसे हे वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जमवण्यासाठी असतात; मात्र सद्यस्थितीत लोक पैसे जमवू लागले आहेत आणि माणसांना वापरू लागले आहेत. कोणीतरी आपला त्यांच्या गरजेपुरता वापर करतंय ही भावना अतिशय क्लेशदायी असते. नंतर होणारा त्रास, पश्चात्ताप टाळण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी दिलेले उपाय करा!