शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:14 IST

माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात रामप्रभु मुंढे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ...

माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात रामप्रभु मुंढे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी नंदकुमार सुपेकर, प्रशांत फड, जगन्नाथ आंधळे, संजय कातकडे, मोहनराव गित्ते, बलभिम घरजाळे, शिवम गिरी, राजु सुपेकर, शैलेश पालटवाड आदींची उपस्थिती होती.

अभिवादन कार्यक्रम

गंगाखेड- भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या कार्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, राज्य कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव रबदडे, बाबासाहेब जामगे, नंदकुमार सुपेकर, रामराव फड, लक्ष्मिकांत जब्दे, राजेंद्र राजे, तुकाराम आय्या, सत्यप्रकाश अल्लडवार, भाजपा तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके, शहराध्यक्ष श्रीनिवास मोटे, रवि जोशी, अड. आदिनाथ मुंडे, विशाल मुंडे, श्रीपाद कोद्रीकर, बाळासाहेब गव्हाणकर, अतुल तुपकर, राम कुलकर्णी, संघमित्र गायकवाड, अतुल गंजेवार, जयदेव जोशी, सदानंद पेकम आदी उपस्थित होते.

अंकुशराव घांडगे यांचा सत्कार

मानवत : पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथे जागतिक शेतकरी दिनाच्या निमित्ताने झुआरी अँग्रो केमिकल्स कंपनीतर्फे पाथरगव्हाण येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तथा प्रगतशील शेतकरी अंकुशराव लांडगे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय व रासायनिक खताचा योग्य वापर कसा करावा. त्याचबरोबर माती प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी नारायण बांगड यांच्यासह तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्ष लागवड योजना गुलदस्त्यातच

गंगाखेड - पर्यावरणाचा नाश,प्रदुषण वाढ,हवामानात झालेले बदल, ॠतुचक्रातील बिघडलेली घडी या समस्या आ वासुन उभ्या आहेत.निसर्गाचे संतुलन योग्य राखण्यासाठी शासकीय, अशासकिय जमीनी, शाळेच्या जागा, शेतीचे बांध ,रस्ते, कालवे,जलसंपदा प्रकल्प रेल्वे लाईन,महामार्ग, मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करून या वृक्षाचे संगोपन करण्यासाठी राज्यशासन विविध योजना राबवत आहे.मात्र वृक्षाचे संगोपन होत नसल्याने या योजना कागदा पुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. अशा योजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी वृक्षप्रेमीमधुन होत आहे.