शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोप्या सीईटीचं कठीण गणित

By admin | Updated: February 19, 2015 20:45 IST

महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही

महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही. 
जेईईपेक्षा तुलनेनं सोपी सीईटी आता द्यावी लागेल या भावनेनं राज्यभर तरुण विद्यार्थी आणि 
त्यांचे पालक आनंदात आहेत. मात्र ‘सोप्या’ परीक्षेनं  भविष्याची वाट  आणि इंजिनिअरिंग शिक्षणाचा दर्जा आणखी घसरेल का? या विषयाची एक सडेतोड चर्चा..
 
जेईई घेणं चुकीचंच होतं,
सगळे सीबीएसई, इंग्रजी मीडियमवाले  त्यामुळे पुढं जातात, आपल्यावर अन्याय होतो, आता सीईटीच असल्याने, आपलं इंजिनिअरिंगचं ड्रीम पूर्ण झालंच असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
जेईई टफ आणि सीईटी सोपी, इंजिनिअरिंगपण सोपं आणि नोकरी मिळणं तर त्याहून सोपं
असाही कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
‘वायडी’ झालं तरी चालेल?  काही फिकीर नाही, आपण इंजिनिअर होणारच
असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
चला सुटलो, जेईईचं आता काही टेन्शन नाही, आता काय आपली लोकल सीईटी,
ती क्लिअर झाली काय नी नाही काय?  स्कोअर कितीही कमी आला,
तरी अँडमिशन मिळणारच, असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
पीसीएमला ४0% आहेत म्हणून काय झालं, अँडमिशन तर आपल्याला सहज मिळेल,
इंजिनिअरिंगला अँडमिशनचं काही टेन्शनच नाही, असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
इंजिनिअरिंगची ब्रँच कुठलीही असो, कॅम्पस्मधे लागतेच नोकरी,
नाहीतर काय, करू एमबीए!! आपल्याला काय पुढे मरण नाही,
असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
पटत नाहीये?....