अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किमी अंतरावर चिंचोली गाव आहे. चिंचोली गावातील मोर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे बिंदू आहे. त्यामुळे या गावाचे नाव ‘मोराची चिंचोळी असे आहे. चिंचोली गावातील मोर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. चिंचोलीतील उत्तम जैव ...
तुम्ही कितीही फोन charge केला तरीही बॅटरी लवकर उतरते? किंवा फोन लवकर charge होत नाही...? मग एकदा हे तपासून पहा की मोबाईलचा बॅटरी बॅकअप नीट आहे का ते... सोप्या भाषेत मोबाईलच्या प्रत्येक बॅटरीची कालमर्यादा असते. जसं एका औषधाला expiry date असते तसेच आपल ...
भारतात जेवढे लोक फोन मध्ये इंटरनेट वापरतात, तेवढे जगातील इतर कोणत्याही देशात वापरत नसतील. कोणत्याही बजेटचा कोणताही स्मार्टफोन असो, त्यात इंटरनेट नक्की मिळेल. इंटरनेटच्या फास्ट ऍक्सेससाठी, व्हिडीओज बघण्यासाठी आणि मोबाईल मध्ये गेम खेळण्यासारख्या अनेक ...
Truecaller हे सर्वात पॉप्युलर ॲप आहे आणि खुप लोकांनी डाऊनलोड केलंय. आता ब-याचदा असं होतं की, या ॲपवर नाव चुकीचं असतं तसंच खुप लोकांना त्यांचं अकाउंट डिलीट करायचं असतं, पण ते कसं करायचं हे माहीत नसतं. ते कसं करायचं, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकएन्डला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून जवळ असल्याने शनिवार आणि रविवार पुण्य ...
प्रजासत्ताक दिन 2021 ची तयारी देशभर जोरात सुरू आहे. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून राष्ट्रीय उत्सव साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण देशभक्तीच्या रंगात रंगलेला दिसतो. प्रजासत्ताक दिनी संविधान भारतात लागू झाले. प्रजासत्ताक दिनाच्या सु ...
जगातील सर्वात उंच पुतळा हा आपल्या भारतात आहे आणि जर तुम्ही google करून पाहिलंत ना, वर्ल्ड's Tallest Statues ची जी यादी येईल त्यात Statue Of Unity हे पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल य ...
व्हिसा-रहित प्रवेश केवळ आपला प्रवास स्वस्त करत नाही तर सोपा देखील करतं. भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रवासी गंतव्ये आशियामध्येच आहेत. थायलंड, मालदीव, नेपाळ, इंडोनेशिया, भूतान, मॉरिशस आणि श्रीलंका यासारख्या लोकप्रिय स्थाने एकतर व्हिसा-रहित किंवा व ...
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) भारतातील 35 जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे. युनेस्कोने 15 जुलै, 2016 रोजी नालंदा महाविहारा किंवा बिहारच्या जुन्या नालंदा विद्यापीठाला जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद के ...
आपल्या फोन मध्ये photos आणि videos किती important असतात ते फक्त तेव्हाच कळतं जेव्हा ते delete होतात. आता delete केलेले फोटो परत कसे मिळतील हि चिंता सतावत राहते. पण आता ती काळजी करू नका. कारण आज मी तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहे ज्याने तुम्ही Andro ...