शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये

By admin | Updated: June 12, 2017 18:51 IST

15 जून रोजी बर्मिंगहॅम येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. पण

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 12 - सुरेख गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर विराट कोहली व शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेटने धुव्वा उडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्य फेरीत धडक मारली. 15 जून रोजी बर्मिंगहॅम येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. पण हा सामना न खेळता टीम इंडिया फायनलला जाण्याची शक्यता आहे. होय.. तुम्ही वाचलत ते खर आहे...कारण हवामान विभागाने बर्मिंगहॅममध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जर या सामन्यात पावसानं आपला खेळ सुरु केला आणि जर टीम इंडिया बांगलादेशचा सामना झालाच नाही तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करु शकतं. आयसीसीने सेमीफायनल सामन्यासाठी कोणताही रिझर्व दिवस ठेवण्यात आलेला नाही. तर फायनलसाठी मात्र, रिझर्व दिवस ठेवण्यात आला आहे.

आणखी वाचा : चोकर्स पुन्हा बनले जोकर!!! 

आतापर्यंत बर्मिंगहममध्ये खेळविण्यात आलेल्या प्रत्येक सामन्यात पावसाने व्यत्य आणलेला आहे. इथंच टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्यात पावसानं बराच अडथळा आणला होता. जर या सामन्यातही पावसानं हजेरी लावली आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर गुणांच्या आधारावर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. 

आणखी वाचा : एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!

चॅम्पियन्स ट्रॉफीतील ब गटात भारत अव्वल स्थानावर आहे. भारताने पाकिस्तान आणि आफ्रिकेचा पराभव करत चार गुण मिळवत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. तर अ गटात असलेल्या बांगलादेशचा एका सामन्यात पराभव झाला आहे. एक सामना जिंकला आहे आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे बांगलादेशच्या नावावर तीन गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. बर्मिंगहॅम पावसाने खेळ सुरु केला तर भारताचा फायनलमध्ये प्रवेश पक्का आहे.

आणखी वाचा : "धवन"ने गाठले नवे "शिखर", सचिनचा तोडला रेकॉर्ड

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन यावर्षी इंग्लंडमध्ये होत आहे. बऱ्याचशा सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे काही सामने रद्द करावे लागले तर काही सामने कमी षटकांचे खेळवण्यात आले. पावसाच्या खेळामुळे ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.

आणखी वाचा :

सानियाचा "तो" फोटो शेअर करून रामूने पुन्हा ओढवला वाद 

जिंकण्यासाठी तुम्हाला कटू बोलावं लागतं - विराट कोहली

सेहवागला अपशब्द वापरणा-या पाक माजी क्रिकेटपटूला मनोज तिवारीचं उत्तर