शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियात फलंदाजांवर मदार : द्रविड

By admin | Updated: November 23, 2014 02:27 IST

ऑस्ट्रेलिया दौ:यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त जबाबदारी घेवून मोठय़ा धावसंख्या उभारल्या पाहिजेत.

मुंबई :  ऑस्ट्रेलिया दौ:यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त जबाबदारी घेवून मोठय़ा धावसंख्या उभारल्या पाहिजेत. किंबहुना फलंदाजी हेच या दौ:यात यशाचे मुख्य गमक असेल असे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याला वाटत आहे.
ऑस्ट्रेलिया दौ:यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशात विजय मिळविण्यासाठी सल्ला देताना द्रविड म्हणाला, इंग्लंडमध्ये खेळण्यापेक्षा ऑस्ट्रेलियात खेळणो वेगळे आहे. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा एक वेगळा अनुभव असेल, विशेषत: या मौसमात तेथील खेळपट्टी वेगळी असते आणि प्रेक्षकही भरपूर असतात.
 तो म्हणाला, ऑस्ट्रेलियातील खेळपट्टया उसळी घेणा:या असतात. या खेळपट्टीवर खेळणो भारतीय खेळाडूंसाठी आव्हानात्मक असेल. परंतु एक गोष्ट चांगली असते की, तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहीलात की, धावा करणो सोपे जाते. इंग्लंडमध्ये असे नसते, तेथे काहीवेळा दिवसभर चेंडू स्विंग होत असतो.
या दौ:यात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे भारतीय संघासाठी महत्त्चाची भूमिका बजावतील असेही द्रविड म्हणाला. 
 
दोन सराव सामने पुरेसे नाहीत : गांगुली
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेआधी दोन दिवसांचे केवळ दोन सराव सामने भारतीय संघाला सूर गवसण्यासाठी पुरेसे ठरणार नसल्याचे माजी कर्णधार सौरभ गांगुली याने म्हटले आहे. भारत-ऑस्ट्रेलियात 4 डिसेंबरपासून मालिकेला प्रारंभ होत असून, त्याआधी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
गांगुली म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियात चांगल्या कामगिरीसाठी कसोटी मालिकेआधी तयारी आवश्यक आहे. मालिकेआधी दोन दिवसांचे केवळ दोन सराव सामने ठेवण्यावर मी समाधानी नाही. याचा अर्थ असा, की कसोटीआधी भारताला केवळ दोन डाव खेळायला मिळतील.  विराटसारख्या खेळाडूला तयारीसाठी किमान चार डाव खेळायला हवेत.’’ 
परदेशात कसोटी सामने जिंकून देणारा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेला गांगुली पुढे म्हणाला, ‘‘ब्रिस्बेन येथे 2क्क्4मध्ये ऑस्ट्रेलियाने 323 धावा, तर आम्ही 45क् धावा केल्या. अॅडिलेड येथे आम्ही 55क्, तर ऑस्ट्रेलियाने 7क्क् धावा केल्या. हेडिंग्ले येथे 2क्क्2मध्ये आम्ही 6क्क्वर धावा काढल्या. त्या वेळी संघात सचिन, द्रविड, अनिल कुंबळे आणि लक्ष्मण होते. हे सर्व जण चांगली कामगिरी करू शकतात, याबद्दल आत्मविश्वास व्यक्त करीत होते.’’
विश्वचषकार्पयत नेतृत्वबदल करू नये, असे ठाम मत व्यक्त करून सौरभ पुढे म्हणाला, ‘‘विश्वचषकार्पयत नेतृत्वबदल हवा, असे मला वाटत नाही. धोनी हा परदेशातील कसोटी विजयाबद्दल चिंतेत असेल; पण माझी आणि त्याची नेतृत्वाबद्दल तुलना नको. 
आम्ही वेगवेगळ्या वेळी नेतृत्व सांभाळले. मी त्रिरंगी मालिकेची फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जाण्याचा मान मिळविला; त्याच पद्धतीने धोनीनेही संघाला अनेक फायनल खेळविण्याचा आणि जिंकण्याचा सन्मान मिळवून दिला आहे.’’ (वृत्तसंस्था)