शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-श्रीलंका सलामी लढत कटकला

By admin | Updated: October 26, 2014 01:37 IST

मानधनाच्या मुद्दय़ावर वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा अर्धवट सोडल्यामुळे अत्यल्प वेळेत भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान पाच वनडे सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले आहे.

नवी दिल्ली : मानधनाच्या मुद्दय़ावर वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा अर्धवट सोडल्यामुळे अत्यल्प वेळेत भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान पाच वनडे सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले आहे. 
मालिकेतील पहिला सामना 2 नोव्हेंबर रोजी कटक येथे खेळला जाणार आहे. मालिकेतील सर्वच सामने दिवस-रात्र खेळले जाणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. 
वनडे सामन्यांच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघ 3क् ऑक्टोबर रोजी मुंबई येथे भारत ‘अ’ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. वेस्ट इंडीज संघ धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या वनडे सामन्यानंतर मायदेशी परतला. विंडीज संघ या मालिकेत पाच वनडे, एक टी-2क् आणि तीन कसोटी सामने खेळणार होता.  (वृत्तसंस्था)
 
अशी असेल मालिका़़़
2 नोव्हेंबर : कटक 
6 नोव्हेंबर : अहमदाबाद 
9 नोव्हेंबर : हैदराबाद
13 नोव्हेंबर : कोलकाता
16 नोव्हेंबर : रांची