शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
4
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
5
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
6
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
7
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
8
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
9
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
10
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
11
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
12
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
13
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
14
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
15
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
16
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
17
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
18
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
19
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
20
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षीचा आशिया कप बांगलादेशात : ठाकूर

By admin | Updated: October 29, 2015 22:26 IST

पुढील वर्षी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन बांगलादेशात होईल. दोन वर्षांनंतर २०१८ साली भारतात ५० षटकांच्या आशियाई स्पर्धेचे आयोजन होईल

नवी दिल्ली : पुढील वर्षी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन बांगलादेशात होईल. दोन वर्षांनंतर २०१८ साली भारतात ५० षटकांच्या आशियाई स्पर्धेचे आयोजन होईल, अशी माहिती बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.
सिंगापूर येथे आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर ठाकूर म्हणाले, ‘‘भारताने या बैठकीत ५० षटकांच्या स्पर्धेचे यजमानपद मागितले. सदस्य देशांनी सर्वानुमते बीसीसीआयची ही मागणी मान्य केली. भारतात पुढील वर्षी विश्वचषक टी-२० स्पर्धेचे आयोजन होत आहे. ही स्पर्धा आशियाई देशांसाठी आशिया चषकाच्या तयारीसंदर्भात चांगले व्यासपीठ ठरेल. पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट शक्य नाही तर लंकेत मान्सून हंगाम असेल. यामुळे सदस्य देशांची सर्वोत्तम पसंती बांगलादेश होती.’
‘२०१८ चा वन डे आशिया चषक भारतात होणार असून २०१९ चा विश्वचषक डोळ्यांपुढे ठेवून या स्पर्धेची आम्ही मागणी केली.’ विशेष असे की एसीएच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. श्रीनिवासन यांच्या काळात आशियाई परिषद बंद होण्याच्या स्थितीत होती. या बैठकीला भारत, पाक, श्रीलंका, बांगलादेश या देशांनी नव्या देशांत क्रिकेटच्या विकासासाठी एकूण मिळकतीतील दोन टक्के अधिक वाटा एसीसीला देण्याचे मान्य केले. (वृत्तसंस्था)