पायाभूत प्रकल्पांमुळे झालेले नुकसान, बिघडलेला असमतोल, लोकविरोधी संवर्धन धोरणे, औद्योगिक आणि पाण्याचे प्रदूषण, वेगवान शहरीकरण अशा कारणांमुळे निसर्ग धोक्यात आला आहे. ...
जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या अट्टाहासापायी नवी मुंबईमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास केला जात आहे. दगडखाणींमुळे डोंगरांचे अस्तित्व नष्ट होत आहे. ...
राज्यातील प्रमुख शहरांसह औद्योगिक शहरांमध्ये अधिकाधिक वायुप्रदूषण निर्देशांक बसविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. ...
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावेळी बहुजन विकास आघाडी, सेना-भाजपा युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, जनतादल, रिपाइं व बसपा असे पक्ष रिंगणात उतरले आहेत. ...
ठाणे महापालिकेने यंदा रस्ता दुरुस्तीसाठी ४ कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय, प्रत्येक प्रभाग समितीसाठीही याच कामासाठी २५ लाखांची आर्थिक तरतूद केली आहे. ...
तीव्र वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठाकुर्ली स्थानकालगत रोड ओव्हर ब्रीज (उड्डाणपूल) बांधण्याच्या प्रस्तावाला रेल्वेची मान्यता मिळाली असून तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...