शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 12:23 IST

भारत नेपाळच्या सीमेवर पुराचे पाणी रोखण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम नेपाळने थांबविले आहे. ललबकेया नदीवरील बंधाऱ्याला नेपाळ सरकारने बंदी आणली आहे.

पाटणा : नेपाळच्या अडेतट्टूपणामुळे बिहारचा मोठा भाग महापुराच्या संकटात अडकणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीय़श कुमार यांनी पुरापासून सुरक्षेसाठी लांबलेल्या योजनांना पूर्ण करण्य़ासाठी नेपाळच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. 

भारत नेपाळच्या सीमेवर पुराचे पाणी रोखण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम नेपाळने थांबविले आहे. ललबकेया नदीवरील बंधाऱ्याला नेपाळ सरकारने बंदी आणली आहे. पूर्वी चम्पारण जिल्हा मुख्यालयापासून 60 किमीवर याच नदीवर एका बांध आहे. तो इंग्रजांनी पूर रोखण्यासाठी बांधला होता. मात्र, 2017 मध्ये आलेल्या महापुरामुळे दोन्ही देशांदरम्यान वाद सुरु झाला आहे. हा बंधारा वेळोवेळी पुनर्निर्माण केला जात होता. मात्र नेपाळने हे काम रोखल्याने आता पुराचा धोका वाढला आहे. 

धक्कादाय़क म्हणजे नेपाळमध्ये कोणतेही संकट आले की नेपाळी नागरिक भारतात शरण घेतात. नेपाळने बंधाऱ्याचे काम रोखल्याने गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. 2017 मध्ये आलेल्या पुरावेळी नेपाळी नागरिकांना आम्ही आमच्या वाट्याचे जेवण दिले होते. त्यांना वाचविले होते. याच बजरहा गावातील लोक आता नेपाळी पोलिसांसोबत मिळून भारतीय नागरिकांना मारहाण करत आहेत, असे बिहारच्या सीमेवरील एका नागरिकाने सांगितले. 

हीरापूर गावाचे अब्दुल बारी यांनी सांगितले की, या बजरहा गावचे लोक बंधारा बांधण्यासाठी नेहमी तेथील अधिकाऱ्यांशी वाद घालतात. मात्र, यंदा त्यांनीच आपली जागा असल्याचा दावा करून काम थांबविले आहे. जर या बंधाऱ्यामुळे पाणी अडले तर नेपाळमध्ये पूर येईल अशी भीती तेथील प्रशासनाला वाटत आहे. नेपाळच्या बदललेल्या भुमिकेमुळे सीमाभागात तणावाचे वातावरण असल्याचे महताब आलम यांनी सांगितले. नेपाळच्या लोकांचा एवढा बदललेला स्वभाव आजपर्यंत पाहिला नाही. त्यांच्याशी रोटी-बेटीचे नाते होते, असे बलुआ गुआबारीचे प्रमुख अतिकुर्र रहमान यांनी सांगितले. 

इंग्रजांनी बांधलेला 4.11 किमीची बंधाराहिमालयाच्या कुशीतून येणारे पावसाचे पाणी रोखण्यासाठी आणि दुसरीकडे वळविण्यासाठी इंग्रजांनी हा 4.11 किमीची बंधारा बांधला होता. या बंधाऱ्याची वेळोवेळी दुरुस्ती आणि पूनर्निर्माण केले जात होते. दरवर्षी याला नेपाळी नागरिक आणि प्रशासन विरोध करत होते. मात्र, चर्चेनंतर हा वाद मिटविला जात होता. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला

India China FaceOff: पुन्हा डोकलाम? लडाखमध्ये फेल झालेल्या चीनचा नवा डाव; भूतानला जाळ्यात ओढणार

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला

चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

टॅग्स :NepalनेपाळBiharबिहारIndiaभारतDamधरणfloodपूर