शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर; पण बोललेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 6:00 AM

विधानसभा निवडणुकांच्या दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालांत तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाला पराभूत केल्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालांत तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाला पराभूत केल्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले. संसदेवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्याकरिता संसदेत गुरुवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष गांधी एकत्र आले होते. मात्र, त्यांनी परस्परांशी संभाषणही केले नाही.मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री विजय गोयल, समाजकल्याणमंत्री रामदास आठवले या दोघांनी राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन केले.संसद हल्ल्याच्या आठवणीलष्कर-ए-तय्यबाच्या पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला चढविला होता. त्यात दिल्लीतील पाच पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक महिला कॉन्स्टेबल शहीद झाले होते. संसदेतील एक माळी व एक छायाचित्रकार या हल्ल्यात ठार झाले होते. चार दहशतवादी सुरक्षा दलांच्या गोळीबारात मारले गेले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकChhattisgarhछत्तीसगडMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान