शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

याचसाठी केला होता अट्टाहास, पाकिस्तानी नवरदेवाची भारतात वरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 1:40 PM

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या या निर्णयाला समर्थन मिळत आहे. कलम 370 आणि 35 ए हे कलम हटविल्यामुळे भारतीय नागरिक आता काश्मीरमध्ये जागा खरेदी करू शकणार आहेत. तसेच, काश्मीरी मुली भारतातील कुठल्याही नागरिकाशी लग्न करु शकणार आहेत. या लग्नपर्वाला सुरूवात झाली, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, काश्मीर सीमारेषेवरही तणाव दिसून येत आहे. माहेश्वरी समाजाचे दोन तरुण कराचीवरुन गुजरातला आले असून त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. येत्या शनिवारी त्यांचे लग्न होत आहे. राजकोट माहेश्वरी समाजाने राजकोट येथे या लग्नाचे आयोजन केले आहे. 

राजकोट माहेश्वरी समजाचे युवा अध्यक्ष भवेश माहेश्वरी यांनी याबाबत माहिती दिली. या सामाजिक संघटनेनं पाकिस्तानमधील 90 पेक्षा अधिक जोडप्यांचे लग्न लावून देण्यास आणि भारतात स्थीरावण्यास मदत केली आहे. पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेले माहेश्वरी समुदायाचे बहुतांश लोकं भारतात राहू इच्छित असल्याचं भवेश यांनी म्हटलं. फाळणीपासून या समाजातील अनेक लोकं आजतायायत पाकिस्तानमध्ये वास्तव्य करत आहेत, असे नवरदेव अनिल माहेश्वरी यांनी म्हटले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानmarriageलग्नArticle 370कलम 370