शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

संसद अधिवेशनापूर्वीच काश्मिरात नवे सरकार चर्चेची मालिका :भाजप- पीडीपीच्या वाटाघाटींना वेग

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याआधी जम्मू-काश्मिरात भाजप- पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. किमान समान कार्यक्रमासह वादाचे मुद्दे निकाली काढण्यासाठी पार पडलेल्या बैठकींच्या मालिकेतून सकारात्मक संकेत देण्यात आले.

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याआधी जम्मू-काश्मिरात भाजप- पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. किमान समान कार्यक्रमासह वादाचे मुद्दे निकाली काढण्यासाठी पार पडलेल्या बैठकींच्या मालिकेतून सकारात्मक संकेत देण्यात आले.
किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन्ही पक्षांचे शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत भेटणार असून जम्मू-काश्मीर सरकारच्या प्रशासनाची चौकट तयार केली जाईल, असे पीडीपीचे मुख्य प्रवक्ते नईम अख्तर यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष जुगलकिशोर आणि प्रभारी अविनाश राय यांच्यासोबत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी बैठकींची मालिका पार पाडली. जम्मू-काश्मीर भाजपच्या काही नेत्यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली.
----------------
कोट
सरकार स्थापण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती होत आहे. रचनात्मक चर्चा लवकरच सुरू होण्याची मला आशा आहे. मतभेद निकाली काढले जात आहेत.
-नईम अख्तर
पीडीपीचे प्रवक्ते.