शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

जागावाटपावरून एनडीएत रस्सीखेच, बिहारमध्ये अधिक जागा मिळवण्यासाठी जेडीयूची मोर्चेबांधणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 8:49 PM

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे भाजपाच्या मित्रपक्षांनी दबावाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.

पाटणा - लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे भाजपाच्या मित्रपक्षांनी दबावाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शिवसेना दर दिवशी स्वबळाचा नारा देत असतानाचा तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने लोकसभेच्या जागावाटपात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये एनडीएमध्ये सहभागी असलेल्या चार पक्षांना २०१५ विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर जागा दिल्या जाव्यात, असा प्रस्ताव जनता दल युनायटेड पक्षाने दिला आहे. असे झाल्यास जेडीयूला अधिकाधिका लाभ मिळू शकतो कारण २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूची कामगिरी चांगली झाली होती. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना २०१५ च्या निकालांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे जेडीयूचे म्हणणे आहे. मात्र जेडीयूचा हा प्रस्ताव भाजपा, लोजपा, आणि आरएलएसपी या पक्षांना मान्य होण्याची शक्यता कठीण आहे. त्यामुळे पुढच्या काळात बिहारमधील एनडीएमध्ये मतभेद उफाळण्याची शक्यता आहे.  बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा असून, २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने २२, लोकजनशक्ती पार्टीने ६ आणि आरएलएसपीने ३ जागा जिंकल्या होत्या. 

टॅग्स :PoliticsराजकारणNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहार